शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

क्रांतीची गरज

          ज्याप्रमाणे बामणांनी वारकरी संतांची हत्या करून वारकरी आंदोलन संपविले आणि त्यात (क्रांतिकारी आंदोलनात) घुसखोरी करून त्याला भक्ती आंदोलन बनविले; अगदी त्याचप्रमाणे, बामणांनी तथागत बुद्धांची हत्या करून त्यांच्या क्रांतिकारी आंदोलनात घुसखोरी केली आणि क्रांतिकारी बौद्धवादाला भक्तीवादी "महायान" मध्ये बदलून टाकले.  बामणांनी बुद्धाचे अस्तित्व संपविण्यासाठी त्यांना बामणांचा देव विष्णूचा अवतार बनविले. त्यामुळे बरेचसे बुद्धिस्ट लोक "बामन वादी" बनले गेले, ज्यांना आज "हिन्दू" म्हणाले जात आहे. म्हणजेच, "हिन्दू " म्हणजे ते बुद्धिस्ट लोक ज्यांना बामणांनी हरवून गुलाम बनविले होते.
           बामणांनी
महायानच्या
माध्यमातून क्रांतिकारी बुद्धांना देवता बनवून टाकले आणि क्रांतिकारी बौद्धवादाला भक्तीवादामध्ये बदलवून टाकले. क्रांतिकारी बुद्ध मूलनिवासी बहुजनाच्या उद्धाराचे आद्य प्रेरणास्रोत आहेत आणि बामानांसाठी घातक आहेत. म्हणून बामन या गोष्टी लपवतात आणि ध्यानस्त बुद्धांना HIGH-LIGHT करतात. ध्यानस्त बुद्ध डोळे झाकून बामणांचा जुलूम सहन करतात आणि ते आमची गुलामी कायम ठेवण्याचे बामनांचे प्रतिक आहे. त्यामुळे बामन लोक आजकाल विपश्यना आणि ध्यानस्त बुद्ध यांना महत्व देत आहेत. बामणांनी पहिल्या शतकात प्रसिद्ध जाट बौद्ध सम्राट कनिष्क याला आपल्या जाळ्यात फसविले आणि त्याला महायान चा अनुयायी बनविले. त्याच्या मदतीने त्यांनी ध्यानस्त बुद्धांच्या मूर्ती जगभरात पसरविल्या. जर आम्हाला बुद्धांना बामणाच्या जाळ्यातून मुक्त करावयाचे असेल तर आम्हाला विपश्यना च्या ऐवजी क्रांतीचा वापर करावा लागेल.
          बामणांनी हिंसेच्या माध्यमातून भारतावर आपली सत्ता स्थापित केली आणि बुद्ध्सिम ला संपविले. बामन आणि बौद्ध यांच्यात जितका रक्तपात झाला तेवढा जगात कोठेही झाला नाही. जवळजवळ १००० वर्षे हा संघर्ष चालू होता.  बामन शंकराचार्या ने तर १० लाख बौद्धांची कत्तल केली होती. जर आज सारा भारत बामणाच्या जाळ्यातून मुक्त करावयाचा असेल, तर अश्या हिंसक बामना विरुद्ध आम्ही अहिंसेच्या माध्यमातून विजयी होऊ शकतो का????? बामनांना हरविण्यासाठी आम्हाला क्रांतीच करावी लागेल. जर मूलनिवासी बहुजनांच्या महामानवांना बदनाम किंवा नष्ट करण्यासाठी बामन हिंसेचा मार्ग वापरत आलेली आहेत तर आज बहुजनांना सुद्धा तश्याच क्रांतीची गरज आहे. बामनांना हरविण्यासाठी फक्त एका बोटाचीच ताकत पुरेशी आहे. जर सारे मूलनिवासी बहुजन एकत्र आले, एक झाले तर फक्त एका बोटाचीच ताकत पुरेशी आहे.

1 टिप्पणी:

  1. म्हणजे तुम्ही झुंड घेऊन येणार आणि एक एक करून ब्राह्मण मारणार.
    एकास एक भिडण्याची तुमची ताकद नाही (आणि कधीच नव्हती ) असाच अर्थ होतो.

    उत्तर द्याहटवा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.