शनिवार, ११ जून, २०११

जय जीजाऊ, सर्व बहुजणांना जाहीर आव्हान,  या भारतातला भ्रष्टाचार,  महागाई आणी  गुलामगीरी नष्ट  करण्यासाठी रस्त्यावर उतरवायचे आहे, त्यासाठी तयारी करा, आपल्या परीसरातील  प्रत्येक तरुणाला,  नातेवाईकाला मीत्राला समजावून सांगा की, हे सर्व नष्ट करणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे. अशा प्रकारे सर्व तयारी करून नीयोजन करा. आपल्याला अरब राष्ट्रांप्रमाणे रस्त्यावर उतरून क्रांती करायची आहे. देश या ब्राम्हणांच्या ताब्यातून हीसकावून घ्यायचा आहे. आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने यात सहभागी व्हा. भ्रष्टाचार, महागाई आणी बहुजनांची गुलामगीरी नष्ट करणे हे फार महत्वाचे आहे. आपापल्या परीसरातून प्रत्येकाने नीयोजन करून एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रातून रस्त्यावर उतरायचे आहे. सर्व तयारी तसेच वातावरण नीर्मीती करून कळवा.

1 टिप्पणी:

  1. Dost, desh ha bramhananchya hati nahiye.. to kona eka vishishta jatichya hati ajibat nahiye to prasthapitanchya hati ahe.. ani tya prastha pitan madhe sagalya jatiche lok ahet. Prasthapitanacha ekach agenda ahe to mhanje vistha pitana prasthapit hou na dene. Maharashtra madhe majority Aamdaar he Maratha samajache ahet mag bramhananchya hato desh kuthun ala? Ladha dene garajeche ahe pan to yogya ritine dila pahije. Ugach saap saap oradun jamin zodapad basane kitpat yogya ahe ..

    उत्तर द्याहटवा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.