From Anita Patil's Blog लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
From Anita Patil's Blog लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २८ मार्च, २०१२

बालाजीचा पैसा चोरांच्या खिशात



भ्रष्टाचाराने पोखरलेय तिरुपतीचे संस्थान


भारतातील सर्वांत श्रीमंत देव म्हणून ओळखल्या जाणा-या तिरुपती बालाजीला वर्षाकाठी २ हजार कोटींपेक्षाही जास्त दान भक्तांकडून मिळते. एखाद्या स्वतंत्र राज्यासारखा कारभार करणारे बालाजी संस्थानचे अधिकारी आणि पुजारी यातील कोट्यवधी रुपये मध्येच खाऊन टाकतात. आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या एका चौकशीत ही माहिती समोर आली आहे. 

कापलेल्या केसातही खाल्ले जातात पैसे

बालाजीला केस कापणे, लाडू खरेदी, राहण्याची व्यवस्था, पुस्तके, दर्शन तिकिट, बस प्रवास, अधिकारी पुजाèयांच्या गाड्यांसाठी वापरले जाणारे पेट्रोल-डिझेल अशा सर्वच ठिकाणी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार दरवर्षी होतो. किमान ५०० कोटी रुपये भ्रष्टाचारी मध्येच खाऊन टाकतात. आपण देवाला म्हणून दिलेला पैसा अशा प्रकारे बदमाश लोकांच्या हातात पडतो. वाईट कामांवर खर्च होतो. 

देवांचा पैसा खाण्यात ब्राह्मणच आघाडीवर

भारतात देवाच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो. भोळ्या भाबड्या लोकांना फसविले जाते. हे वारंवार स्पष्ट होत असताना लोक फसतातच. देवाच्या नावावर फसणाèयांत बहुजन समाजाच्या लोकांची संख्या मोठी असते. तर देवाचे पैसे खाणाèयांत ब्राह्मणच आघाडीवर असतात. 

आता तरी हिन्दू धर्म सोडा

हिन्दू धर्माची आजची अवस्था ही अशी आहे. हा धर्म खरोखरच अरबी समुद्रात बुडविण्याच्या लायकीचा आहे. बहुजन समाजाने आता तरी सुधारावे. लूट करणाèया ब्राह्मणांना थारा देणार नाही, अशी शपथ घ्यावी. मराठा समाजाने धर्मांतर करावे 

...........................
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेली बालाजी देवस्थानातील भ्रष्ट्राचाराची बातमी दिली आहे.  मूळ बातमी वाचण्यासाठी टाईम्स ऑफ इंडियाची लिन्क :

अनिता पाटील


Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.